- Advertisement -
राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढल्यामुळे काळजीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्याशिवाय, राज्य सरकारने लोकांना, खासगी कंपन्यांना काही आवाहन देखील केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची माहिती आज संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.
- Advertisement -