- Advertisement -
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी घेतलेल्या शिवसंपर्क अभियान सभेत विरोधकांवर सडेतोडपणे टीका केली. यासह केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजपवर देखील त्यांनी निशाणा साधला.काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या आणि खासदार नवनीत राणा यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या नेत्यांना देण्यात आलेल्या सुरक्षेवरुन केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलं
- Advertisement -