- Advertisement -
शेतकरी आणि आदिवासींनी आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून काढलेल्या लॉंग मार्च थांबविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केले. तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकी संदर्भात एकनाथ शिंदेंनी आज निवेदन सादर करत आपली भूमिका मांडली.
- Advertisement -