- Advertisement -
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील पूर परिस्थिती निवळली आहे. परंतु, पूर ओसरल्यानंतर महाड शहर तातडीने स्वच्छ करणे फार गरजेचे आहे. याकरता जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबविल्या जात आहेत. तसेच भविष्यात साथीचे आजार उद्भवू नये, याकरता पुढील तीन दिवसात शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.
- Advertisement -