- Advertisement -
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात राज्यात मी आवाहन केल्यानंतर अनेकांनी रक्तदान शिबिर घेऊन रक्तदान केले होते. आता पुन्हा एकदा राज्याला रक्ताची गरज आहे. त्यामुळे मी पुन्हा आवाहन करतो की रक्तदानासाठी पुढे यावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे सांगितले.
- Advertisement -