- Advertisement -
देशभरामध्ये वाढत चाललेल्या महागाईविरोधात आता काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारला धारेवर धरत त्यांनी अनेक सवाल उपस्थित केलेत. काँग्रेसच्या अनेक नेते विधान भवन परिसरात जमले आहेत. लोकशाहीत आंदोलन करण्याचा सर्वांना हक्क आहे ईडी सरकार (एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस) आम्हाला रोखू शकत नाही, असं वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं
- Advertisement -