- Advertisement -
समान किमान कार्यक्रमावर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले असून त्यानुसार हे सरकार चालले पाहिजे. त्याचबरोबर काँग्रेसकडे असलेल्या खात्यांना निधी कमी मिळत आहे. तो शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे समान असला पाहिजे असा इशारा काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
- Advertisement -