घरव्हिडिओनिवडणूक राजकारणापेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा

निवडणूक राजकारणापेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा

Related Story

- Advertisement -

कोरोनामुळे देशाची परिस्थिती गंभीर असून ही परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याचे संजय राऊत म्हणाले. तर अशा परिस्थितीत कोणताही भेदभाव न करता सर्वांनीच कोरोनाच्या परिस्थितीत एकत्र येणं गरजेचं आहे, असंही मत त्यांनी व्यक्त केलं. यासह कोरोनाचं संकट म्हणजे भारत पाकिस्तान युद्ध नाहीये हे देशांतर्गत युद्ध आहे. सर्वसामान्यांपासून बड्या व्यक्ती देखील कोरोनाशी झुंज देताय. त्यामुळे अशा परिस्थितीत भेदाभेव करणं योग्य नाही. तर धर्म, जाती आणि निवडणूकांपेक्षा लोकांचा जीव वाचणं अधिक महत्त्वाचं असल्याचे मत ही त्यांनी व्यक्त केलं आहे.

- Advertisement -