घरव्हिडिओपहिल्याच दिवशी बाजार पेठेत नागरिकांची गर्दी

पहिल्याच दिवशी बाजार पेठेत नागरिकांची गर्दी

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना अन लॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. बीड जिल्हा तिसऱ्या टप्प्यात अन लॉक होत असून जवळपास 65 दिवसांनंतर जिल्ह्यातील निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केलीय. सुभाष रोड परिसरातील सर्वच महत्त्वाच्या अस्थापना आजपासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी नागरिकांची बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये छोट्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला, त्यामुळे राज्य सरकारने पॅकेजची घोषणा करून आधार द्यावा, अशी मागणी व्यापारी वर्गातून केली जातेय.

- Advertisement -