- Advertisement -
कोरोनाचा संसर्ग कमी होताच राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले. मात्र, ऐन सणासुदीत निर्बंध शिथिल केल्यामुळे एकीकडे दिलासा मिळाला असला तरीदेखील हा दिलासा पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यास कारणीभूत ठरु शकतो. दादरमध्ये अनेक नागरिक विनामास्क गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे ही गर्दी तिसऱ्या लाटेला निमंत्रण देणारी ठरण्याची शक्यता काही नाकारता येत नाही.
- Advertisement -