राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले आहेत. दरम्यान, काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी कराड ते चिपळूण रेल्वे प्रकल्पासंदर्भात मुद्दा उपस्थित केला.