- Advertisement -
विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांद्याचा मुद्दा उपस्थित करत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षावर देखील निशाणा साधला. शेतकऱ्यांना मदत करण्याची राज्य सरकारची मानसिकता आहे. परंतु विरोधी पक्षाला केवळ राजकारण करायचं आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना धारेवर धरलं.
- Advertisement -