- Advertisement -
शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना युती संदर्भात चर्चा करण्यासाठी फोन केला होता. मात्र या वृत्ताचे खंडन शिवसेनेने केलं. मात्र शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी ‘फडणवीस आणि ठाकरेंची चर्चा झाली होती की नाही, हे पाहण्यासाठी अनिल परबांचा फोन तपासा’ असं वक्तव्य केलं आहे.
- Advertisement -