- Advertisement -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोळी बांधवांतर्फे वरळीत सत्कार करण्यात आला. यासह सत्कार सोहळ्यानंतर वरळीत मुख्यमंत्र्यांची सभा पार पडली मात्र सभेमध्ये अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याने ठाकरे गटाकडून टीका करण्यात येत आहे. याच मुद्यावर शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे
- Advertisement -