- Advertisement -
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मंत्रीपद मिळाल्यानंतर आज (11 ऑगस्ट) बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाऊन वंदन केलं. मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक आमदार नाराज असल्याचे कळतेय, यावर दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलंय. मंत्रिमंडळ विस्तारात सुरुवातीला फार कमी मंत्री घेतले जातात. विस्तारावेळी त्यागाची भूमिका फार महत्वाची असते, असं त्यांनी सांगितलं.
- Advertisement -