घरव्हिडिओचर्चेविना कामकाज उरकणं ठाकरे सरकारची कार्यपद्धती

चर्चेविना कामकाज उरकणं ठाकरे सरकारची कार्यपद्धती

Related Story

- Advertisement -

महिला व बालकांवरील अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी शक्ती कायद्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यासाठीचे विधेयक मांडण्यात येणार आहे. पण, हा कायदा अतिशय महत्त्वाचा असून यावर विस्तृत चर्चा व्हायला हवी, असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं. तसेच, केवळ दोन दिवसाच्या अधिवेशनात भरपूर विधेयकं मांडणं अयोग्य असून चर्चा न करता कामकाज उरकणं हीच ठाकरे सरकारची कार्यपद्धती आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

- Advertisement -