- Advertisement -
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना हर हर महादेव राड्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आव्हाड यांना आधी न्यायालयीन कोठडी आणि नंतर जामीन देण्यात आला आहे. आव्हाडांच्या अटक प्रकरणातील चाणक्य कोण? या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या गोष्टीचा कांगावा करण्याची जितेंद्र आव्हाड यांची स्टाईल असल्याची, टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
- Advertisement -