- Advertisement -
इंधन दरवाढीच्या मुद्यावरुन राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान नुकतंच राज्याने केलेल्या इंधन दरकापातीवर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर थेट हल्लाबोल केला आहे. “इंधनावर केंद्र सरकारचे कर आहेत 19 आणि राज्य सरकार आकारते 30 रुपये इंधन दरवाढ कोणामुळे झाली सांगा?” असा थेट सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय
- Advertisement -