- Advertisement -
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाकडे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी स्थगन प्रस्तावावर बोलताना विरोधकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली; मात्र याला सडेतोपणे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
- Advertisement -