- Advertisement -
दुनिया के सारे शौक पाले नही जाते. कांच के खिलौने हवा मे उछाले नही जाते, या काव्यात फडणवीसांनी विरोधकांना चांगलेच फटकारलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे. तसेच राज्याला चांगले सरकार देऊ आणि पूर्वीच्या सरकारचे निर्णय लागू करु कोणत्याही कामांना ब्रेक लागणार नाही असे आश्वासन फडणवीसांनी दिले आहे.
- Advertisement -