महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाप्रश्नी अटक करण्यात आलेल्यांना नागरिकांना सोडवण्यासाठी तात्काळ राज्य सरकार कारवाई करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेते दिले.