- Advertisement -
विधानसभेमध्ये आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले, दरम्यान बच्चू कडू यांनी आदित्य ठाकरेंना पाहून प्रश्न विचारला का?, असा सवाल यावेळी फडणवीसांनी केला आणि लग्नाच्या मुद्द्यावरुन मिश्किल टिप्पणी केली
- Advertisement -