- Advertisement -
पुढच्या पाच वर्षात लातूरच्या बऱ्याच समस्यांवर काम करायचं असून त्यासाठी प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे लातूरचे आमदार धीरज देशमुख यांनी दिली आहे. तसंच, यापुढे गांभिर्याने काम करावं लागेल कारण, आताचे तरुणही खूप सकारात्मक आहेत. त्यांच्यासोबत फार विचार करुन काम करावं लागेल असंही धीरज देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.
- Advertisement -