- Advertisement -
“जालना जिल्ह्यात कोरोनावरील लसींचं समान वाटप होत नसून जिल्ह्यातील काही भागांना जास्त प्रमाणात लसींचं वाटप होत असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवेंनी केला आहे. त्यामुळे लसींचे समान वाटप करावे”, अशी मागणी त्यांनी केली आहे.
- Advertisement -