घरव्हिडिओराज्यात २८५ शिवभोजन केंद्र वाढवली

राज्यात २८५ शिवभोजन केंद्र वाढवली

Related Story

- Advertisement -

अन्नधान्याच्या बाबतीत कोणताही तुटवडा नसून त्याचा पुरवठा नियमितपणे सुरू राहील, त्याची काळजी करू नका, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्याशिवाय शिवभोजन थाळी केंद्रांची संख्या देखील २८५ केंद्रांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याशिवाय, ५ लाख बेघर कामगारांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे, अशी देखील माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

- Advertisement -