- Advertisement -
स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या टीमने पर्यावरण रक्षणाच्या हेतूने एक पाऊल पुढे टाकलं आहे. निसर्गाची हानी करणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचा निर्णय या मालिकेच्या संपूर्ण टीमने घेतला आहे. यातलाच पहिला प्रयत्न म्हणजे सेटवर वापरात येणाऱ्या प्लास्टिकच्या पाण्याच्या वापरावर बंदी घातली आहे.
- Advertisement -