घरव्हिडिओठाकरे सरकारने केला होता कानाडोळा

ठाकरे सरकारने केला होता कानाडोळा

Related Story

- Advertisement -

सध्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होतााना दिसत आहे. त्यामुळे आता ऑक्सिजनचा देखील तुटवडा जाणवू लागला आहे. मात्र, हा तुटवडा जाणवणार हे २०२० साली माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले होते. मात्र, त्याकडे ठाकरे सरकारने कानाडोळा केल्याचे आता बोले जात आहे.

- Advertisement -