- Advertisement -
बऱ्याच काळापासून बंद असलेला शाळा सुरु करण्याचा निर्णय अनेक राज्यांनी घेतला आहे. मात्र आता ओमिक्रॉन व्हेरिएंट आल्यामुळे पालक लहान मुलांचे लसीकरण अगोदर करा, मग शाळा सुरू करा, अशी मागणी करत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात सरकारचे कोणत्या पाच गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे याबाबत डॉ. रवी गोडसेंनी सांगितले आहे.
- Advertisement -