- Advertisement -
कल्याण-डोंबिवली येथे सध्या विकास कामांचा सपाटा सुरु आहे. विविध योजना या शहरात राबवल्या जात आहेत. असाच कामाचा सपाटा सुरु राहिला तर लवकरच कल्याण-डोंबिवली देशातील अव्वल शहरांपैकी एक ‘स्मार्ट सिटी’ नक्की ठरेल, असा विश्वास कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिला आहे.
- Advertisement -