- Advertisement -
नाशिक शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे नाशिक शहरात सर्वच रस्ते जलमय झाले आहेत. अनेक मंदिरात पाणी शिरले असून नाशिकमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
- Advertisement -