- Advertisement -
‘तोक्ते चक्रीवादळा’मुळे गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गुजरातमध्ये नुकसान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगेचच पाहणी दौरा करत एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मात्र, महाराष्ट्रात त्यांनी दौराही केला नाही आणि मदतही जाहीर केली नाही. हा महाराष्ट्रावर एकप्रकारे अन्यायच आहे’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मोदींवर टीका केली आहे.
- Advertisement -