- Advertisement -
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, न्यायालयाने ठाकरे गटाची मागणी फेटाळली. निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण जाऊ नये, अशी त्यांची मागणी होती. परंतु ती फेटाळली आहे. आम्ही आयोगासमोर सर्व निकषांनुसार बाजू मांडू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
- Advertisement -