- Advertisement -
कांदा उत्पादक शेतकऱ्याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. जागतिक बाजारपेठेत पाहिलं तर कांद्याची कमतरता आहे. आपल्या कांद्यावर शेतकऱ्यांनी नांगर फिरवल्याची स्थिती आहे. त्यामुळे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्याला काही आधार देणार आहे का? त्याला उत्पादन खर्चात हमीभाव देणार आहे का? असे अनेक प्रश्न अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला विचारले आहेत.
- Advertisement -