- Advertisement -
राज्यात राजकीय घडामोडी अत्यंत नाट्यमयरित्या घडत आहे. शिंदे गट आणि भाजप यांचं सरकार स्थापन झालं आहे. भाजपने कशा प्रकारे खेळी करत सत्तापालट केलं याबद्दल खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलंय. या सगळ्यावर आता केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरींनी भाष्य केलं आहे. एका कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती यावेळी त्यांनी “एकनाथजींना असं अमृत पाजलंय की त्यांची गाडी आता सुसाट जाईल” अशी मिश्कील टिप्पणी केली आहे.
- Advertisement -