- Advertisement -
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणे ओबीसींसाठी धक्कायदायक बाब आहे. ओबीसींच्या राजकीय निवडणूकींचा प्रश्न मार्गी लागत नाही तोवर निवडणुका होणार नाहीत. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका जाहीर होणे हे मोठे प्रश्नचिन्ह ओबीसींसमोर उभे आहे. यासाठी आम्ही न्यायालयात धाव घेऊन दाद मागणार आहोत,असे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
- Advertisement -