- Advertisement -
निसर्ग चक्रीवादळ आले होते. त्यावेळी राज्य सरकारने काही घोषणा केल्या होत्या. त्या घोषणांची अद्याप पूर्तता झालेली नाही. तसेच नुकसान भरपाई देखील मिळालेली नाही. त्यावेळेसही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. अक्षरश: वाड्याच्या वाड्या उन्मळून पडल्या होत्या. अशावेळी लोकांना मदतीची अपेक्षा होती. पण ती काही मिळालेली नाही. एका झाडामागे ५० आणि १०० रुपये मदत मिळाली आहे. आता पुन्हा एकदा लोकांना दुसरा फटका बसला आहे. त्यामुळे आता सरकारने भरघोस मदत करणे गरजेचे आहे’, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
- Advertisement -