- Advertisement -
राज्य सरकारने शेतकरी, आदिवासी यांची घोर निराशा केली. सरकारच्या घोषणा हवेतच विरल्या. त्यामुळेच राज्यभरातून शेतकरी, आदिवासी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनावर मोर्चा घेऊन येत आहेत. हा मोर्चा आज ठाण्याहून मुंबईत दाखल होतोय.
- Advertisement -