- Advertisement -
सतत दुष्काळ, वादळी वाऱ्यासह गारपीट याप्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील शेतकरी राजा होरपळून गेला होता. मात्र, कोरोनाशी झुंज देत शेतकरी राजा एका नव्या उमेदीने शेती कामात व्यस्त झाला आहे. लॉकडाऊन संपेल की वाढेल अशा संकटाशी झुंज देत शेतकरी पुन्हा खरिपाच्या पेरणीचे नियोजन करुन कपाशी पिकांची लागवड करण्यास सज्ज झाला आहे.
- Advertisement -