- Advertisement -
बदलापूरमधील ईस्टर इंडिया कंपनीला सकाळी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सुदैवाने गेल्या दीड महिन्यांपासून ही कंपनी बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेले नाही.
- Advertisement -