- Advertisement -
मुंबई अग्निशमन दलात भरतीसाठी आलेल्या तरुणांना कालची रात्र थंडीत उघड्यावर झोपून काढावी लागली. मुंबई महापालिकेने या तरुणींसाठी दहिसर येथे कोणतेही नियोजन केलं नाही, त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुणींना उघड्यावर रात्र काढावी लागली.
- Advertisement -