- Advertisement -
कोल्हापूर – सांगली मधील पूराची परिस्थिती गंभीर बनली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिलिट्रीची मदत घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मी कोल्हापूरचा पालकमंत्री असलो तरी पूरामुळे मला तिथे पोहोचता येत नाहीये. आता मिलिट्रीच्या हेलिकॉप्टरमधून तिथे पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आई अंबाबाई या पूरातून कोल्हापूरकरांचे रक्षण करेल, अशी अपेक्षा चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.
- Advertisement -