- Advertisement -
महाराष्ट्रात सध्या ओला दुष्काळ पडलाय. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती आहे. काही लोक पुराच्या पाण्यात बचाव कार्य करत आहेत, तर काही अतिउत्साही लोक विनाकारण साहस दाखवत आहेत. यामध्ये काहींना जीव देखील गमवावा लागला आहे.
- Advertisement -