- Advertisement -
नवी मुंबईतील रस्त्याची चाळण झाल्याने नवी मुंबईकरांना आपली वाहने रस्त्यांवरुन चालवताना खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे. यामुळे अनेकदा अपघातालाही सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांचे वाढते साम्राज्य पाहता या मुद्द्यावर आक्रमक पिवत्रा घेत. मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी महापालिका प्रशासनाला दोन दिवसात खड्डे बुजवण्याचा इशार दिला आहे.
- Advertisement -