- Advertisement -
“सरकारमध्ये विसंवाद होता. सरकारमध्ये कुठेही ताळमेळ नव्हतं. हे तीन पक्षाचे सरकार असल्याने तिन्ही पक्ष वेगवेगळ्या बाजूला तोंड करून होते. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या बाबतीतही या सरकारमध्ये एकमत नव्हतं. तसेच आरक्षण टिकवण्याचा कुणीही गांभीर्याने विषय घेतलेला नव्हता आणि म्हणून आज हे दिवस आले. ही शासनाची आडमुठी भूमिका त्यांना कारणीभूत ठरत आहे”, अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे.
- Advertisement -