- Advertisement -
“राज्यात सध्या ऑक्सिजनचा आणि रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे राज्य सरकार केवळ केंद्रावर आरोप करत आहे. मात्र, केंद्रावर आरोप करण्याची गरज नाही. केंद्रावर विनाकारण आरोप करण्यापेक्षा रुग्णांना दिलासा द्यावा”, अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे.
- Advertisement -