घरव्हिडिओगोदावरी नदी विषारी पाण्यामुळे होत आहे मृत, शेतीही आली धोक्यात

गोदावरी नदी विषारी पाण्यामुळे होत आहे मृत, शेतीही आली धोक्यात

Related Story

- Advertisement -

नाशिक शहरात गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात सिव्हरेज आणि केमिकलयुक्त विषारी पाणी सोडल्यामुळे नदीचे अस्तित्वच धोक्यात आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शहर हद्दीच्या पुढील गावातील शेती आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे शेतजमिनी उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

- Advertisement -