- Advertisement -
उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी स्पष्टपणे उल्लेख करत ठाकरे सरकारला थेट इशारा दिला आहे. जर का मुंबईतील झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्न मार्गी लागला नाही तर ते आपल्या संसदीय कार्यकारिणीचा राजीनामा देऊ आणि मोकळेपणाने हा लढा लढू शकणार असल्याचे सुद्धा गोपाळ शेट्टी यांनी स्पष्ट केले.
- Advertisement -