- Advertisement -
राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केल्यानंतर विरोधकांकडून टीका केली जात आहे. मात्र, हा अर्थसंकल्प शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी चांगला असल्याची भूमिका सत्ताधारी पक्षाकडून मांडण्यात येत आहे. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी अर्थसंकल्पावरून विरोधकांवर टीका करत विरोधकांच्या भूमिकेवर आता जनतेचा संशय असल्याचं पडळकर यांनी म्हटलं आहे.
- Advertisement -