- Advertisement -
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील विरोधी पक्ष भाजप नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन आक्रमक झाला. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राठोड, अनिल देशमुख यांच्या राजीनामा घेतला जातो. मग नवाब मलिक यांचा का नाही? असा सवाल केला.
- Advertisement -