- Advertisement -
सरकार स्थापनेसाठी संजय राऊत यांनी प्रस्थापितांसोबत सुप्रीम कोर्टाच्या दिल्ली वाऱ्या करून तातडीने निर्णय घेतला, पण जेव्हा बहुजनांच्या राजकीय ,आरक्षणाची वेळ येते त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे तीन तीन निर्णय आमच्या विरोधात येतात. हेच का तुमचं बहुजन धोरण आहे का ? असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित करत शिवसेना खासदार संजय राऊतांसह महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीये
- Advertisement -